चातुर्मासाचे महत्त्व  

चातुर्मासाचे महत्त्व         वर्षाऋतूच्या चार मासांना ‘चातुर्मास’ म्हणतात. या वर्षी  १७ जुलै पासून  (आषाढ शुक्ल पक्ष एकादशी पासून) चातुर्मास आरंभ झाला ...
Read more

आषाढातील दीप अमावास्येच्या दिवशी केलेल्या दीपपूजनाचे आध्यात्मिक महत्त्व !

अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला, ‘दीपान्वित अमावास्ये’ला केले जाणारे दीपपूजन ! दीपपूजन करण्यामागील शास्त्र – ‘दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे ...
Read more

जीवनात आनंदी राहायचे असेल, तर गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनापासून नियमित साधना करण्याचा दृढ संकल्प करूया ! – सद्गुरू स्वाती खाड्ये

सनातन संस्था आयोजित ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भक्तिमय वातावरणात साजरा !    चिंचवड – सध्या बहुतेकांचे दैनंदिन जीवन हे धावपळ आणि चिंता ...
Read more

सनातन संस्था आयोजित ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भक्तिमय वातावरणात साजरा !

जीवनात आनंदी राहायचे असेल, तर गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनापासून नियमित साधना करण्याचा दृढ संकल्प करूया ! – सद्गुरू स्वाती खाड्ये   ...
Read more

श्रीगुरुतत्त्वाचा एक हजारपटीने लाभ करून घेण्यासाठी गुरुपौर्णिमेत सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ पुणे  – हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ ...
Read more

पंढरपूरची वारी

श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही वारीच्या परंपरेचा वसा चालू ठेवणारे वारकरी ! अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर ...
Read more

गुरुपौर्णिमा निमित्त विशेष लेख

गुरुपौर्णिमा (व्यासपूजन) प्रस्तावना : मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण ...
Read more