अनेकजणांचा आजही वास्तुशास्त्रावर खूप विश्वास आहे. तर काही जणांचा त्यावर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे नकळत आपण काही चुका करतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला आणि संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. आपण घरात जे जे काही करत असतो त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतात.
तुम्ही वास्तु नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर काही चुका करू नये. कारण यामुळे तुम्हाला वाईट परिणाम सहन करावे लागतील.